काही पण ट्रेन ला थांबा देणे आणि वेळपत्राचे नियोजन अथवा व्यवस्थापन 2 वेगळ्याच गोष्ठी आहे. 500 किमी साठी 9 तासाचा अवधी देण हे सर्वस्वी ज्या हद्दीतून गाडी जाईल ह्याचे अधिकार आहेत...
कोकण रेल्वेच्या हद्दीत टाईमटेबल मंद आहे तर त्यात सर्वस्वी जबाबदार हताळणार्या विभागाची आहे
मध्य रेल्वे जलद गतीच्या समयसीमा साठी दुसरा झोन कुठल्याही प्रकारची सक्ती करु शकत नाही